रत्नागिरी रत्नागिरी तालुक्यातून पहिली आंबा पेटी विक्रीसाठी रवाना By admin - 31 January 2020 0 Share FacebookTwitterPinterestWhatsApp रत्नागिरी तालुक्यातील पावस गावचे प्रसिद्ध व्यापारी व बागायतदार श्री. मुकादम आणि परिवार यांच्या बागेतील व रत्नागिरी तालुक्यातील पहिली आंबा पेटी आज मुंबई फळ मार्केटमध्ये विक्रीसाठी रवाना झाली आहे. Share this:TwitterFacebook