रत्नागिरी तालुक्यातून पहिली आंबा पेटी विक्रीसाठी रवाना

0

रत्नागिरी तालुक्यातील पावस गावचे प्रसिद्ध व्यापारी व बागायतदार श्री. मुकादम आणि परिवार यांच्या बागेतील व रत्नागिरी तालुक्यातील पहिली आंबा पेटी आज मुंबई फळ मार्केटमध्ये विक्रीसाठी रवाना झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here