महाराष्ट्रातील कोणतेच पॉलिटेक्निक कॉलेज बंद पडू देणार नाही – उदय सामंत

0

महाराष्ट्रातील कोणतेच पॉलिटेक्निक कॉलेज बंद पडू देणार नाही. त्यासाठी राज्यातील सहा शासकीय तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) अपग्रेड करण्यात येणार आहेत. त्यात रत्नागिरीसह कोल्हापूर, पुणे, अमरावती, नागपूर आणि शहरी भागातील ठाणे, मुंबईचा समावेश आहे. यामध्ये तेथील परिस्थितीनुसार अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत, असेही श्री. सामंत यांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here