रत्नागिरी शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा

0

रत्नागिरी शहरामध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाईपलाईन दुरुस्ती कामासाठी व शहरातील सर्व भागांमध्ये व्यवस्थित पाणी पुरवठा व्हावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. जयस्तंभ, मिरकरवाडा, राजिवडा, पेठ्कील्ला, आठवडा बाजार, मुरुगवाडा, बाजारपेठ, मांडवी, जोशी पाळंद, बाजारपेठ, जेल रोड इत्यादी भागाचा गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहील. शहराचे दोन भाग करण्यात आले असून एकाआड एक दिवस या भागांमधून पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here