मिरकरवाडा येथे नगरपालिकेने केली जंतुनाशक फवारणी

0

रत्नागिरी : कोरोना सारख्या भयंकर रोगाचे संक्रमण होऊ नये म्हणून काळजी घेतली जात आहे. रत्नागिरीचे नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांच्या आदेशानुसार शहरात सर्वत्र जंतुनाशके फवारली जात आहेत. आज मिरकरवाडा येथे रस्त्यांवर फवारणी करण्यात आली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
06:11 PM 24/Mar/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here