रत्नागिरीतील विठ्ठल मंदिर इतिहासात पहिल्यांदाच करण्यात आले बंद

0

रत्नागिरी : कोरोना पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील विठ्ठल मंदिर इतिहासात पहिल्यांदाच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी विठुरायाकडे साकडे देखील घालण्यात आले आहे. सध्या फक्त नित्य पूजा आरती सुरु आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:01 AM 24/Mar/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here