देशातील करोनाबाधितांची संख्या १४ हजार ३७८ वर पोहोचली आहे. तसेच मृतांची संख्या ४८० वर पोहोचली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. तर शुक्रवारी राज्यात कोरोनाबाधीत ११८ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यात एकूण रुग्ण संख्या ३३२० झाली आहे. आतापर्यंत राज्यभरात ३३१ रुग्ण बरे झाले आहेत.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:17 AM 18-Apr-20