नवी दिल्ली : देशात कोरोना बाधितांनी काही दिवसांपूर्वीच १ लाखाचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ६६५४ नवे रुग्ण आढळल्याने कोरोनाचा आकडा १,२५,१०१ वर जाऊन पोहचला आहे. १३७ जणांचा मृत्यू होऊन आतापर्यंत ३७२० जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत देशात ५१,७८४ रुग्णांनी कोरोना विरुद्धची जीवघेणी लढाई जिंकली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:42 AM 23-May-20