नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या २४ तासात देशभरात सर्वाधिक उच्चांकी ९ हजार ८५१ नवीन रुग्ण आढळून आले आहेत़ तर सर्वाधिक २७३ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. आतापर्यंत देशात ६ हजार ३४८ जणांचा मृत्यु झाला आहे. देशभरातील आतापर्यंत एकूण २ लाख २६ हजार ७७० कोरोना बाधित रुग्णांची संख्या झाली आहे. या एकूण रुग्णांपैकी १ लाख १० हजार ९६० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:28 AM 05-Jun-20