मुंबई : पंतप्रधान मोदींनी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत नोव्हेंबरपर्यंत वाढविण्याची घोषणा केली आहे. यामुळे 80 कोटी नागरिकांना 5 किलो गहू किंवा 5 किलो तांदूळ तसेच 1 किलो चणा प्रतिमाह मोफत मिळणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निर्णयाचं स्वागत केले आहे. आमच्या मागणीप्रमाणे ती मागणी मान्य झाली यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:43 AM 01-Jul-20