राज्यात जुलै महिन्यात 1 लाख 89 हजार 600 क्विंटल अन्नधान्याचे वाटप

मुंबई : राज्यातील 52 हजार 437 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून 1 जुलै ते 6 जुलै पर्यंत राज्यातील 17 लाख 48 हजार 971 शिधापत्रिका धारकांना 1 लाख 89 हजार 600 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:47 PM 07-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here