संगमेश्वर : माभळे गावात विजेचा लंपडाव सुरू असतानाच तीन दिवस कमी व्होल्टेजमुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. विजेचा पुरवठा कमी व जास्त प्रमाणात होत ग्राहकांच्या घरातील उपकरणे निकामी होत आहेत. तर लॉकडाऊन काळात महावितरणने वाढील बिले आकारल्यामुळे ग्राहकांनी याचा जाब विचारण्यासाठी महावितरणवर धडक देण्याचा निर्णय घेतला आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:08 PM 28-Jul-20