रत्नागिरी : गणेशोत्सवावर कोरोनाचे संकट असताना मुंबईतील चाकरमान्यांच्या सुविधेसाठी गुरुवार दि. ६ पासून दि. १२ ऑगस्टपर्यंत जादा एसटी गाड्या सोडण्यात आल्या. या दिवसांत एकूण २९५ जादा गाड्या सोडण्यात आल्या असून त्यातून ४९४६ चाकरमानी आपापल्या गावी दाखल झाले आहेत.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:14 AM 14-Aug-20