नवी दिल्ली : देशात गेल्या 24 तासात 60,975 नवे रुग्ण आढळले असून 848 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. भारतात कोरोनाचे 31,67,324 रुग्ण झाले असून एकूण सक्रीय रुग्ण संख्या 7,04,348 झाली आहे. एकूण 24,04,585 नागरिक बरे झाले आहेत. देशात मृतांचा आकडा 56,706 वर पोहचला आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:06 AM 25-Aug-20