चिपळूण : राज्यात १२ हजार ५३८ पदांची पोलिस भरती प्रक्रिया डिसेंबर २०२० अखेरीस पूर्ण होणार आहे. राज्यातील खेड्यापाड्यातील गोरगरीब उमेदवारांना मैदानी सराव व लेखी सराव करण्यासाठी कोणत्याही प्रकारची शासकीय सुविधा उपलब्ध नाही. या पार्श्वभूमीवर पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण देणाऱ्या संस्था सुरू कराव्यात, अशी मागणी चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडे केली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:57 AM 17-Sep-20