जिल्ह्यात सहा कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू

0

रत्नागिरी : जिल्ह्यात मागील चोवीस तासात सहा कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या सहा रुग्णांमध्ये खेड मधील 3 तर लांजा, चिपळूण आणि दापोली मधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 256 वर पोचली आहे. तर मृत्युदर 3.52% इतका झाला आहे

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
7:49 PM 28-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here