जिल्ह्यात आतापर्यंत 6 हजार 325 रुग्णांची कोरोनावर मात

0

रत्नागिरी : जिल्ह्यात चोवीस तासात 109 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 6 हजार 325 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून जिल्ह्यात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 85.38 टक्के आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
7:32 PM 30-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here