देशात 24 तासात 508 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

0

नवी दिल्ली : देशात गेल्या 24 तासात 43 हजार 893 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्नं झालं आहे. तर 508 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:14 AM 28-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here