रत्नागिरी : ‘राज्यात प्रथमच अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होत आहे. काही विद्यापीठांकडून परीक्षा घेण्यासाठी कंपन्यांची नेमणूक केली होती. ज्या विद्यापीठांमध्ये अडचणी आल्या आहेत, त्याची चौकशीसाठी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची सत्यशोधन समिती स्थापन केली आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर संबंधित कंपन्या दोषी आढळल्यास काळ्या यादीत टाकले जाईल’, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:04 PM 30-Oct-20