रत्नागिरी : पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्या अटक प्रकरणावरून भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे, याबाबत बोलताना खासदार राऊत म्हणाले की, अर्णव गोस्वामीसारख्या विकृतीचा बोलवता धनी कोण आहे हे भाजपने दाखवून दिलं आहे. आम्ही महाराष्ट्र द्वेष्ठे आहोत हे आता अर्णवच्या निमित्ताने भाजपने दाखवून दिलं आहे. अर्णव असो किंवा कंगना असो, इंथ महाराष्ट्राची बदनामी करायची आणि स्वार्थ साधायचा हे भाजपनं दाखवून दिलं असल्याचा आरोप शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी भाजपवर केला आहे.
रत्नागिरी खबरदार
RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
10:27 AM 06/Nov/2020