औरंगाबाद : विधानपरिषद निवडणुकीत पदवीधर मतदारसंघासाठी मोर्चेंबांधणीला सुरुवात झाली आहे. आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून अखेरच्या दिवशी औरंगाबादमधून सतीश चव्हाण तर पुण्यातून अरुण लाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:21 AM 12-Nov-20