रत्नागिरी : कोरोनाने कोलमडलेल्या बाजारपेठेला दिवाळी सणाने मोठी उभारी दिली आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मागील सात महिन्यांपासून बाजारपेठेत पूर्ण मंदी होती मात्र शांत असलेल्या बाजारपेठेला दिवाळी सणाने नवी झळाळी मिळाली आहे. मागील दोन दिवसापासून बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी झाली असून या कालावधीत कोट्यवधीची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:33 AM 13-Nov-20