मुंबई : कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊन अनेक उद्योगधंदे ठप्प झाले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. मात्र तरीही यंदा दिवाळीला देशभरातील बाजारातील विक्रीमध्ये 10 टक्क्यांची वाढ झाली. यावर्षी दिवाळीला बाजारात सुमारे 72 हजार कोटी रुपयांची विक्रमी विक्रीची नोंद झाली आहे. तर यंदा चिनी वस्तूंची विक्री कमी झाल्याने चीनला थेट 40 हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स अर्थात सीएआयटीने ही माहिती दिली.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:44 PM 16-Nov-20