नवी दिल्ली : हिंदुस्थानचे संविधान आजही आपल्यासाठी मार्गदर्शक आहे, देशातील कुठलेही सरकार संविधानाला धोक्यात घालू शकत नाही असा विश्वास लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी व्यक्त केला आहे. तसेच लोकसभा निवडणूकीत सातत्याने मतदान वाढले आहे, म्हणजेच जनतेचा लोकशाहीवर विश्वास आहे असेही बिर्ला म्हणाले. आज सविंधान दिन आहे, त्यानिमित्ताने बिर्ला बोलत होते.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:07 PM 26-Nov-20