रत्नागिरी : जिल्ह्यात मागील चोवीस तासात 15 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, चोवीस तासात एका रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 322 इतकी झाली आहे
जिल्ह्यात सद्यस्थितीत 159 रुग्ण उपचाराखाली आहेत
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:51 AM 07-Dec-20