मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या रक्तदानाच्या आवाहनाला राज्यातून प्रतिसाद

0

मुंबई : कोरोनाकाळात रक्तदानाचे प्रमाण खूपच घटले होते. अवघा आठवडाभर पुरेल इतकाच रक्तसाठा रक्तपेढय़ांमध्ये शिल्लक होता. अनेकांना जीवनदान देणारे रक्तच उपलब्ध होत नसल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला स्वयंस्फूर्तीने रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद मिळाला असून राजकीय, समाजिक संघटनांकडून मोठय़ा प्रमाणावर रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जात आहे. यामुळे राज्यात सुमारे 28 हजार युनिट म्हणजे आणखी आठवडाभर पुरेल इतका रक्तसाठा जमा झाला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:55 AM 10-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here