रत्नागिरी : मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असताना सोमवारी सकाळी जिल्ह्याच्या अनेक भागात रिपरिप पावसाने हजेरी लावली. सकाळ पासून ढगांच्या गडगडाटाने देखील पावसाची वर्दी दिली. सोमवारची सकाळच ढगाळ वातावरणाने सुरू झाली. अवकाळी पावसाने आंबा बागायतदारांची चिंता वाढवली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:44 AM 14-Dec-20