देवरुख : थंडीच्या हंगामाचा दीड महिना ढगाळ वातावरण आणि पाऊस यामुळे वाया गेला आहे. यामुळे काजूला मोहोर येण्याच्या वेळाही चुकल्याने काजूबागांना मोहर येण्याची प्रतिक्षा शेतकऱ्यांना करावी लागत आहे. यावर्षी लॉकडाऊनमुळे काजूचा दर 80 ते 90 रुपये किलोच्या पुढे जाऊ शकला नव्हता. म्हणून गेल्या हंगामाचे नुकसान यावर्षी तरी भरुन निघेल या आशेवर असणाऱ्या काजू बागायतदार आणि शेतकऱ्यांची निराशा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:53 PM 15-Dec-20