मोदींनी आधुनिक स्टॅलिन होऊ नये : राजू शेट्टी

0

कोल्हापूर : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकारला बळाचा वापर करून शेतकऱ्यांचं आंदोलन मोडून काढायचं आहे. पण सरकारने शेतकऱ्याच्या रक्ताने स्वत:चे हात रंगवून घेऊ नये, असं सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधुनिक स्टॅलिन होऊ नये, असं राजू शेट्टी म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:22 PM 15-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here