रत्नागिरी : जिल्ह्यात मार्च २०१८ पर्यंत ४०४ जणांनी कृषी पंपासाठी नवीन वीज जोडणीसाठी रीतसर अर्ज भरलेले आहेत. यातील २२७ जणांना वीज जोडणी देण्यात आली असून अद्यापही १७७ जण वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:04 PM 23-Dec-20