रत्नागिरी : लांबलेली थंडी आणि बदलते वातावरण तसेच ढगाळ हवामानामुळे दीड महिना वाया गेला. यामुळे काजूला मोहोर येण्याच्या वेळाही पुढे गेल्या आहेत. काजू झाडांना अजूनही म्हणावा तसा मोहोर आलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोहोर येण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:06 PM 23-Dec-20