रत्नागिरी : अतिवृष्टीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या भाजीपाला पिकाचे नुकसान झाले. या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना भाजीपाला लागवडीसाठी अनुदान तत्त्वावर बियाणांचे वाटप करण्यात आले. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील १,६५६ शेतकऱ्यांनी घेत रब्बी हंगामातील लागवडीला प्रोत्साहन दिल्याची माहिती जिल्हा कृषी विभागाने दिली.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:54 PM 25-Dec-20