मुंबई : राज्यात जानेवारी महिन्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंचपदासाठी बोली लागल्याचे प्रकार समोर आले आहेत. अशा पद्धतीने सरपंचपदासाठी बोली लागणे लोकशाहीसाठी घातक असून या प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:04 PM 31-Dec-20