जिल्ह्यात 16 नवे कोरोना पॉझिटीव्ह

0

रत्नागिरी : रविवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात मागील 24 तासात 16 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर याच कालावधीत 211 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. दरम्यान, 25 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 8 हजार 791 जण कोरोनामुक्त झाले आहेत. यानंतर जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 95.07 टक्क्यांवर पोहचला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:47 AM 04-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here