कणकवली : येत्या 26 जानेवारी रोजी चिपी विमानतळ सुरू करणार असल्याचं शिवसेनेचे खासदार सांगत आहेत. त्यांचा आणि विमानतळाचा काय संबंध? असा सवाल करतानाच आम्ही 2014 रोजीच विमानतळ सुरू केलं आहे, असं भाजप नेते नारायण राणे म्हणाले आहेत. आज भाजपने केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना पाठिंबा देण्यासाठी सिंधुदुर्गात ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन केलं होतं. यावेळी ते बोलत होते.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:51 PM 07-Jan-21