रत्नागिरीत १५ दिवसात तब्बल ८४ पक्षांचा मृत्यू

0

रत्नागिरी : परदेशातील पक्षांचे आगमन झाल्यानंतर बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव सुरु झाला. रत्नागिरी जिल्ह्यात मागील पंधरा दिवसात तब्बल 84 पक्षांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यातील दापोलीमध्ये आढळलेल्या पाच पक्षांचे तपासणी अहवाल बाधित आले. त्यानंतर विविध ठिकाणी मृत पावलेल्या पक्षांची तपासणी करण्यापेक्षा मृतदेहाची विल्हेवाट लावून परिसरात औषध फवारणीवर भर दिला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
10:43 AM 22-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here