रनपसमोर सुमारे ३० कोटी वसुलीचे आव्हान

0

रत्नागिरी : कोरोना संकटातील टाळेबंदीमुळे रत्नागिरी नगर परिषदेला गतवर्षीची घरपट्टी, पाणीपट्टी, इमारतींचे भाडे, भुईभाडे वसूल करता आले नाही. मागील वर्षासह आता दुसऱ्या वर्षाचीही वसूली अशी दुहेरी वसूली करण्याचे आव्हान रनपसमोर आहे. तब्बल ३० कोटी रुपये इतकी ही दोन्ही वर्षांची वसुली करायची असून त्या दिशेने संबंधित विभागाने कार्यवाही सुरू केली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:51 AM 23-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here