चेन्नई: भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बुधवारी(२७ जानेवारी) रात्री उशीरा चेन्नईला पोहचला असल्याचे वृत्त समोर येत आहे. मुलीच्या जन्मानंतर विराटची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय मालिका असणार आहे. चेन्नईत आल्यानंतर विराटची कोरोना चाचणी झाली असून तो आता क्वारंटाईन झाला आहे, असेही समजत आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:03 PM 28-Jan-21