संगमेश्वर : तालुक्यातील कळंबस्ते गावात बुधवारी रात्री बिबट्याने गाईवर हल्ला केला. त्यात गाईचा मृत्यू झाला असून ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे. वनविभागाने याप्रकरणी दखल घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:02 PM 28-Jan-21