नवी दिल्ली : मनमानी पद्धतीने कृषी कायदे लादणारे मोदी सरकार घमेंडी आहे. कडाक्याच्या थंडी-पावसात 64 दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या अन्नदाता शेतकऱ्यांविषयी सरकारने बेपर्वा आणि असंवेदनशील भूमिका घेतली. याचा निषेध करीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह 16 विरोधी पक्षांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:35 AM 29-Jan-21