रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी जवळील पाली नाणीज येथे काही वेळापूर्वी ट्रक आणि एसटी बस चा भीषण अपघात झाला आहे. साखर भरलेल्या ट्रक ने रत्नागिरी लातूर बस ला धडक दिली आहे. धडक इतकी जबरदस्त होती की यामध्ये दोन्ही गाड्या पलटी झाल्या आहेत. अपघातात काही प्रवाशांना गंभीर दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
08:54 AM 01-Feb-21