लांजा : गेल्या साठ वर्षांहून अधिक काळ नगर पंचायतीच्या जागेत भाडेतत्त्वावर असलेल्या १५ गाळेधारकांना अचानकपणे गाळा खाली करण्यासाठीची नोटीस नगर पंचायतीने पाठविल्याने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या सर्व गाळेधारकांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली आहे तर पालकमंत्री अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडेही दाद मागितली असून नगर पंचायतीच्या या जाचक भूमिकेविरोधात तीव्र संघर्ष उफाळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:39 AM 03-Feb-21