…तोवर हद्दवाढीचा निर्णय नाही : ना. उदय सामंत

0

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपालिकेच्या हद्दवाढीचा निर्णय झालेला नाही. जोपर्यंत पालिकेत समाविष्ट होणाऱ्या गावांमधील ग्रामसभांचे ठराव येत नाहीत, तोपर्यंत पुढील निर्णय घेता येणार नाहीत. अजून काही ग्रामपंचायतींना पत्रेच पोचलेली नाहीत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:44 AM 08-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here