चिपळूण : वनविभाग व कांदळवन कक्ष आणि कांदळवन प्रतिष्ठानमार्फत जिल्ह्यात उपलब्ध असणाऱ्या कांदळवनातून रोजगारनिर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी गेली दोन वर्षे प्रयत्न सुरू असून आता हे प्रकल्प मंजूर होण्याच्या मार्गावर आहेत. जिल्ह्यातील १९ गावांमध्ये निधीची तरतूद झाली असून या प्रकल्पांचे काम देखील सुरू आहे. त्यातून पर्यटन उद्योग, रोजगार आणि मत्स्यशेतीला चालना मिळणार आहे. याशिवाय परकीय चलन मिळविण्यासाठी मोठा फायदा होणार आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:49 PM 22-Feb-21