मुंबई : राज्यात सोमवारी ५,२१० नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले असून १८ काेराेनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, राज्यातील बाधितांची एकूण संख्या २१,०६,०९४ झाली असून बळींचा आकडा ५१ हजार ८०६ आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:46 AM 23-Feb-21