वर्धा : वर्धा शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने आता शहरात फिरणारे फेरीवाले आणि हॉकर्स यांची कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. वर्धा नगरपालिकेच्या वतीने शहरात फेरीवाल्यांच्या चाचणीसाठी दोन कॅम्प लावण्यात आले आहेत. या कॅम्पला नागरिक चांगला प्रतिसाद देत आहेत. एवढंच नव्हे तर आता वर्धा शहरात कोरोना चाचणी अहवाल प्रमाणपत्र असल्याशिवाय व्यवसाय करता येणार नाही
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:21 PM 25-Feb-21