रत्नागिरी : सालाबादप्रमाणे सैतवडे गुबंद मोहल्ला येथे पीर कमालुदीन शह (कमाल पीर) उरुसानिमित ५ व ६ मार्च रोजी भरणारी यात्रा वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उरूस कमिटीने हा निर्णय जाही केला. यावर्षी गुबंद मोहल्ला मानकरी यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पडतील. तरी कोणीही यात्रेकरिता येउ नये, असे आवाहन गुबंद मोहल्ला जमात व गुबंद मोहल्ला उरुस कमिटी सैतवडे यांच्याकडून करण्यात आले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:20 PM 26-Feb-21