उन्हाचे चटके जाणवू लागल्याने अंगाची काहिली, आगामी काळात उष्णतेचा पारा आणखी वाढणार

0

रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात झालेला बदल अनुभवायला मिळत आहे. सकाळी आकाशात मळभ आलेले दिसते, तर दुपारी उन्हाचा तडाखा वाढतो. अशा विचित्र वातावरणाचा लोकांच्या तब्येतीवर परिणाम होऊ लागला आहे. उन्हाचे चटके जाणवू लागले असल्याने अंगाची काहिली होत आहे. जिल्ह्यात सर्वत्र उन्हाचे चटके बसू लागले आहेत. आगामी काळात हा उष्णतेचा पारा आणखी वाढणार असल्याचे हवामान खात्याने वर्तविले आहे

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:40 PM 04-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here