जिल्ह्यात 24 तासात एका कोरोना बाधिताचा मृत्यू

0

रत्नागिरी : मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने एका रुग्णाचा बळी गेला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बळींची संख्या 368 इतकी आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
6:38 PM 08-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here