दोन मिनिटात 643 जणांनी मत नोंदवले, 79.9 % नागरिक म्हणतात हेल्मेट सक्ती आवश्यक नाही

0

🔳 रत्नागिरी शहरातील हेल्मेट सक्तीबाबत आपले मत नोंदवा

रत्नागिरी : कोकणातील सर्वात मोठे सुपरफास्ट नेटवर्क म्हणून ओळख असणारे वृत्तपत्र रत्नागिरी खबरदार रत्नागिरी शहरातील हेल्मेट सक्ती बाबत जनमत घेत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दुचाकीचालकांना हेल्मेट वापरणे सक्तीचे आहे. मात्र रत्नागिरी शहरासारख्या छोट्या शहरात जिथे रस्त्यांची दुरवस्था व गर्दीची ठिकाणे आहेत तेथे हेल्मेट वापरणे, सांभाळणे अनेकांना अडचणीचे ठरत असल्याचा सूर जनतेतून उमटू लागला आहे. याचसाठी हा सर्वे केला जात आहे. दिनांक ११ मार्च पर्यंत पुढील लिंकवर क्लिक करून आपले मत नोंदवा.

आपले मत नोंदवण्यासाठी पुढील लिंक क्लिक करा : https://forms.gle/ZFev1NV2AqwQpaDn9

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
11:30 AM 09/Mar/2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here