मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांचा बचाव करताना शरद पवार यांच्या तोंडून चुकीची माहिती वदवून घेण्यात आली, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यांच्यासारख्या राष्ट्रीय नेत्याला योग्यप्रकारे माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे दिल्लीतील शरद पवारांच्या पत्रकारपरिषदेत खोटेपणा उघडा पडला. राष्ट्रवादी काँग्रेसने या गोष्टीचा विचार केला पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:26 PM 23-Mar-21